राष्ट्रपिता माहात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छ भारत अभियान ' या स्वच्छता संबंधी मोहिमेला विवेकानंद आश्रम व्दारा संचालीत विविध शैक्षणिक विभागाच्या वतीने विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते ,विश्वस्त अशोक थोरहाते यांनी स्वतः हाती झाडू घेवून क्लिन इंडिया मोहिमेला दि.२ ऑक्टोबर २०१४ ला सकाळी सुरूवात करून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने साजरी करण्यात आली.यावेळी विविध शैक्षणिक विभागाचे विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठया संख्येने हजर होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य जी.डी.सोळंकी होते तर प्रमुख उपस्थीती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते,विश्वस्त अशोक थोरहाते,विवेकानंद कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एल.गावंडे,ए.बी.एम. महाविद्यालयाचे ऐ.एम.अरूळकर मॅडम ,विवेकानंद विद्या मंदिराचे मुख्याध्यापक यु.आर.करोडदे,मुक बधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक पंढरीनाथ शेळके,अपंग विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता गोरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस माहात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पर्यवेक्षक एस.पी.रोकडे यांनी माहात्मा गांधी यांची स्वच्छता अभियान व माहात्मा गांधीना अंर्तमन व परिसर स्वच्छ असणे कसे अभिप्रेत होते या संबंधीचे विचार विद्याथ्र्यां समोर मांडले.तसेच लाल बहादूर यांची साधी राहणी व उच्च विचार,देशभक्ती, राष्ट्र अभिमान,तास्कंद करार,जय जवान जय किसान या संबंधीचे विचार मांडले.तसेच आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी माहात्मा गांधी यांन आवडणारा कार्यक्रम म्हणजे स्वच्छता या संबंधीचे गांधीजीचे विचार विद्याथ्र्यांना सांगीतले. स्वच्छते संबंधीची शपथ सामूहिकरित्या विद्याथ्र्यांना ऐ.एस. गि-हे यांनी दिली.
आभार प्रदर्शन राधा चोपडे हिने केले .कार्यक्रमानंतर विवेकानंद नगर या गावात विवेकानंद विद्या मंदिर,विवेकानंद कृषि महाविद्यालय,विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय,ऐ.बी.एम कॉलेज,विवेकानंद विज्ञान महाविद्यालय या सर्व शैक्षणिक विभागातील विद्यार्थी विद्यार्थीनी ,शिक्षक ,प्राध्यापक,अधिकारी यांनी हातात झाडू घेवून ग्राम स्वच्छता केली व ग्राम स्वच्छते संबंधीची जनजागृती ग्रामवासीयांमध्ये करून दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य जी.डी.सोळंकी होते तर प्रमुख उपस्थीती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते,विश्वस्त अशोक थोरहाते,विवेकानंद कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एल.गावंडे,ए.बी.एम. महाविद्यालयाचे ऐ.एम.अरूळकर मॅडम ,विवेकानंद विद्या मंदिराचे मुख्याध्यापक यु.आर.करोडदे,मुक बधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक पंढरीनाथ शेळके,अपंग विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता गोरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस माहात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पर्यवेक्षक एस.पी.रोकडे यांनी माहात्मा गांधी यांची स्वच्छता अभियान व माहात्मा गांधीना अंर्तमन व परिसर स्वच्छ असणे कसे अभिप्रेत होते या संबंधीचे विचार विद्याथ्र्यां समोर मांडले.तसेच लाल बहादूर यांची साधी राहणी व उच्च विचार,देशभक्ती, राष्ट्र अभिमान,तास्कंद करार,जय जवान जय किसान या संबंधीचे विचार मांडले.तसेच आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी माहात्मा गांधी यांन आवडणारा कार्यक्रम म्हणजे स्वच्छता या संबंधीचे गांधीजीचे विचार विद्याथ्र्यांना सांगीतले. स्वच्छते संबंधीची शपथ सामूहिकरित्या विद्याथ्र्यांना ऐ.एस. गि-हे यांनी दिली.
आभार प्रदर्शन राधा चोपडे हिने केले .कार्यक्रमानंतर विवेकानंद नगर या गावात विवेकानंद विद्या मंदिर,विवेकानंद कृषि महाविद्यालय,विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय,ऐ.बी.एम कॉलेज,विवेकानंद विज्ञान महाविद्यालय या सर्व शैक्षणिक विभागातील विद्यार्थी विद्यार्थीनी ,शिक्षक ,प्राध्यापक,अधिकारी यांनी हातात झाडू घेवून ग्राम स्वच्छता केली व ग्राम स्वच्छते संबंधीची जनजागृती ग्रामवासीयांमध्ये करून दिली.